Monday 20 March 2017

अनर्थ...

एका कविने
निसर्ग,
देश,
प्रेम,
समाज,
मानवता,
तत्वज्ञान
अशा अनेक विषयांवर
कविता लिहिल्यात
एके दिवशी
एका सुंदर स्त्री समोर
त्याची कामवासना
जागृत झाली
अन्
अनर्थ झाला
'कविता '
व्यर्थ
गेल्यात.

© दिपक रा.पाटील

No comments: